Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.
Advertisement Remove all ads
Solution
ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे, या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे : (१) ई-प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या/जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे.
(२) ई-प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते.
(३) शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.
Concept: भारतातील प्रशासकीय सुधारणा
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads